भारतीय जहाजांना पाकिस्तानात बंंदी   

इस्लामाबाद : कोणत्याही भारतीय जहाजाला बंदरावर प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा पाकिस्तान सरकारने रविवारी केली. भारताने पाकिस्तानसोबत व्यापार बंद करण्याची घोषणा आणि पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरात येण्यास रोखण्याचा निर्णय घेतल्यानंतर तशीच कृती पाकिस्तानने देखील रविवारी केली. त्या अंतर्गत कोणत्याही भारतीय जहाजाला बंदरावर येता येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक आणि कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. युद्धसराव देखील सुरू केला आहे.

Related Articles