E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
विंझरमधील लोकांना ‘फिल्टर’चे पाणी
Wrutuja pandharpure
25 May 2025
जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत
भोर
: वेल्हे तालुक्यातील विंझर ग्रामपंचायतीने गावठाणासह चार वाडीवस्तीमधील लोकांसाठी ‘फिल्टर’व्दारे स्वच्छ व शुध्द पिण्याचे पाणी सशुल्क देण्याचा उपक्रम शंभर टक्के पूर्ण केला. अशा प्रकारे गावातील संपूर्ण लोकवस्तीला फिल्टरचे पाणी देणारी वेल्हे तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत असल्याचे सरपंच मोनाली लिम्हण यांचा दावा आहे.
इतकेच नाहीतर या वर्षी ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीला एप्रिलमध्ये गावठाणातील लोकांना थंड पिण्याचे पाण्याची सोय केली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे एक लाख रूपये खर्चून चिलर प्लांटची नव्याने उभारणी केली. त्यामध्ये एक हजार लीटरची टाकी बसवण्यात आली असून त्यातून २४ तास पाण्याची सोय केली आहे.
मागील वर्षी पुण्यातील रोटरी क्लबने स्वच्छ व शुध्द, निर्जतूंक पाण्याचा प्रकल्प ग्रामपंचायतीला बसवून दिला आहे. उर्वरित चार ठिकाणी ग्रामपंचायतीने विविध निधीतून फिल्टर बसवले. फिल्टरच्या पाण्याचा वापर सुरू झाल्या नंतर गावातील लोकांचे आजार क
मी झाले असून पावसाळ्यातील साथीचे आजारांना पायबंद बसेल असे लिम्हण यांना विश्वास आहे. या उपक्रमासाठी गावातील निळूभाऊ भोसले, राजाभाऊ लिम्हण, विनायक लिम्हण, राहुल सागर,सचिन भोसले, तानाजी भोसले, शिवाजी लिम्हण आदींनी सहकार्य केले.
‘प्रिपेड एटीएम’ कार्ड
फिल्टर प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यासाठी वीज बील व देखभालीचा खर्च आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने प्रिपेड पाण्याचे एटीएम कार्ड तार केली आहेत. ग्रामपंचायत पाचशे रूपये भरल्यानंतर हे कार्ड मिळते व रिचार्ज केले जाते. त्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या मशिनवर स्कॅनर लावला आहे. स्कॅनरसमोर कार्ड धरण्यानंतर एका वेळी आठ लिटर पाणी संबधीतांना मिळते. पांचशे रूपयांचे रिचार्जमध्ये सरासरी तीन महीणे पुरेसे पाणी प्रत्येक कुटुंबाला मिळते. पैसे संपले की पुन्हा पैसे भरून कार्ड रिचार्ज करावे लागते.
सर्वांच्या सहकार्यातून गावातील बहुतेक सार्वजनिक व लोकोपयोगी कामे पूर्ण झाली आहेत.सर्व ठिकाणी फिल्टर बसवल्यामुळे लोकांचे आजार कमी झाले असून पावसाळ्यातील आजारांना पायबंद बसणार आहे.
- मोनाली लिम्हण, सरपंच, विंझर ग्रामपंचायत.
Related
Articles
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025
पीएमपीचे वरिष्ठ अधिकारी नेमके करतात काय?
19 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025
पीएमपीचे वरिष्ठ अधिकारी नेमके करतात काय?
19 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025
पीएमपीचे वरिष्ठ अधिकारी नेमके करतात काय?
19 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025
पीएमपीचे वरिष्ठ अधिकारी नेमके करतात काय?
19 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला