E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जम्मू सीमेवर घुसखोरीचा डाव उधळला , सात दहशतवादी ठार
Samruddhi Dhayagude
09 May 2025
सीमा सुरक्षा दलाची कारवाई, चौकी नष्ट
नवी दिल्ली/ जम्मू : भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील जम्मूत घुसखोरीचा सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हाणून पाडला. त्या अंतर्गत सात दहशतवाद्यांचा खात्मा केला असून पाकिस्तानी चौकी नष्ट केली असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.
जम्मू सीमेवरील सांबा जिल्ह्यात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तदहशतवाद्यांचा एक मोठा गट घुसखोरी करत असल्याचे बीएसएफच्या पाहणी पथकाला दिसून आले. घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानी सैनिक धानापूर येथील चौकीतून गोळया झाडून संरक्षण देत होते. मात्र, सीमा सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी घुसखोरांना अचूक टिपले. एकूण सात दहशतादी ठार झाले असून धानापूर चौकीचे जवानांच्या हल्ल्यात नुकसान झाले दरम्यान, सात हून अधिक दहशतवादी ठार झाले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सीमा सुरक्षा दलाने घुसखोरांना अचूक टिपले असल्याची अणि एक बंकर नष्ट करत झाल्याची थर्मल चित्रफीतही प्रसारीत केली याबाबातची एक पोस्टही समाज माध्यमांवर टाकली आहे. अवजड यांत्रिक बंदुकीचा वापर चौकीवर हल्ला करण्यासाठी केला होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर जवानांना सतर्क राहण्याचे आदेश अगोदरच दिले आहेत. २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाम पर्यटनस्थळावर हल्ला करुन एकूण २६ जणांचे बळी घेतले होते.
Related
Articles
लष्कराच्या वार्षिक पदवीधर संशोधन मासिकाच्या आवृत्तीचे प्रकाशन
07 May 2025
चारशे छपन्न रुपयांत चार लाखांचा विमा
10 May 2025
या दहशतवादी तळांवर काय चालायचे?
08 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
10 May 2025
पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाणार्या पतीला अटक
07 May 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांत वाढ
11 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भक्कम बहुमताच्या सत्तेखालील फॉल्ट लाईन !
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
3
आज बारावीचा निकाल
4
पुण्यात ४२ प्रभागांमध्ये १६६ नगरसेवक
5
प्रत्युत्तराचे पर्याय (अग्रलेख)
6
जपानचीही मिळाली साथ