E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
काश्मीरमध्ये त्याचवेळी कारवाई केली असती तर दहशतवाद संपला असता
Samruddhi Dhayagude
28 May 2025
पंतप्रधान मोदी यांचे मत
गांधीनगर : पाकिस्तानने बळकावलेला व्याप्त काश्मीर सैन्य कारवाई करुन ताब्यात घ्या, असा सल्ला १९४७ मध्ये तत्कालीन गृहमंत्री, सरदार वल्लभभाई पटेल यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांना दिला होता. मात्र, तो नेहरु यांनी ऐकला नाही. उलट मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला, सैन्य कारवाई तेव्हाच केली असती तर दहशतवादाचे समूळ उच्चाटण झाले असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले.
गांधीनगर येथे गुजरातच्या शहर विकासाची २० वर्षांची गाथा हा कार्यक्रम मंगळवारी आयोजित केला होता. त्यावेळी पहलगाम दहतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर कारवाईच्या पार्श्वभूमीवर मोदी बोलत होते. फाळणीमुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले, असे सांगताना ते म्हणाले, अगोदर भारत आणि पाकिस्तानामुळे देश दोन तुकड्यांत विभागला गेला. १९४७ मध्ये पाकिस्तानने व्याप्त काश्मीर बळकावला. त्यामुळे देशाचे तीन तुकडे झाले.
Related
Articles
बारंंगणी मळ्यातील विहिरीत शिरले नाल्याचे पाणी
20 Jun 2025
अकरावी प्रवेशाची पहिली निवड यादी उद्या होणार जाहीर
25 Jun 2025
मार्केट यार्डात कामगार असुरक्षित
25 Jun 2025
त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय : मुख्यमंत्री
24 Jun 2025
दहशतवाद्यांना निधी मिळाल्याशिवाय पहलगामसारखा हल्ला अशक्य
22 Jun 2025
रिषभ पंतने मोडला धोनीचा विक्रम
22 Jun 2025
बारंंगणी मळ्यातील विहिरीत शिरले नाल्याचे पाणी
20 Jun 2025
अकरावी प्रवेशाची पहिली निवड यादी उद्या होणार जाहीर
25 Jun 2025
मार्केट यार्डात कामगार असुरक्षित
25 Jun 2025
त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय : मुख्यमंत्री
24 Jun 2025
दहशतवाद्यांना निधी मिळाल्याशिवाय पहलगामसारखा हल्ला अशक्य
22 Jun 2025
रिषभ पंतने मोडला धोनीचा विक्रम
22 Jun 2025
बारंंगणी मळ्यातील विहिरीत शिरले नाल्याचे पाणी
20 Jun 2025
अकरावी प्रवेशाची पहिली निवड यादी उद्या होणार जाहीर
25 Jun 2025
मार्केट यार्डात कामगार असुरक्षित
25 Jun 2025
त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय : मुख्यमंत्री
24 Jun 2025
दहशतवाद्यांना निधी मिळाल्याशिवाय पहलगामसारखा हल्ला अशक्य
22 Jun 2025
रिषभ पंतने मोडला धोनीचा विक्रम
22 Jun 2025
बारंंगणी मळ्यातील विहिरीत शिरले नाल्याचे पाणी
20 Jun 2025
अकरावी प्रवेशाची पहिली निवड यादी उद्या होणार जाहीर
25 Jun 2025
मार्केट यार्डात कामगार असुरक्षित
25 Jun 2025
त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय : मुख्यमंत्री
24 Jun 2025
दहशतवाद्यांना निधी मिळाल्याशिवाय पहलगामसारखा हल्ला अशक्य
22 Jun 2025
रिषभ पंतने मोडला धोनीचा विक्रम
22 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला
2
ह्रिदयाचे कराटेमध्ये सुवर्णपदक
3
खरी शिवसेना कोणती ते शिंदे यांनी दाखवून दिले : शहा
4
यंदाच्या वर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
5
जेजुरी-मोरगाव मार्गावर अपघातात आठ ठार
6
नव्या युद्धामुळे चिंता