E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हिंदू समाज सशक्त होईल; तेव्हाच भारताची दखल घेतली जाईल : भागवत
Samruddhi Dhayagude
26 May 2025
नवी दिल्ली : भारताची एकता ही हिंदूंच्या सुरक्षिततेची हमी आहे. हिंदू समाज व भारत एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. त्यांची मुळे खूप खोल आणि घट्ट आहेत. हिंदू समाज सशक्त होईल तेव्हाच भारतही मजबूत होईल आणि त्यातून भारताला सन्मान मिळेल, भारताची दखल घेतली जाईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मोहन भागवत यांनी भारताच्या शेजारील देशांमध्ये होणार्या हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांवर बोट ठेवले. तसेच त्यांनी मानवाधिकार संघटनांच्या मौनावरून प्रश्न उपस्थित केले. हिंदू समाज सशक्त होत नाही, तोवर जगात कोणीही त्यांची काळजी करणार नाही. त्यांची कोणी दखल घेणार नाही, असेही ते म्हणाले.
भागवत म्हणाले, हिंदू समाज व भारत एकमेकांशी खूप घट्ट आणि खोलपर्यंत जोडलेले आहेत. हिंदूंच्या प्रतिष्ठेतूनच भारताला गौरवप्राप्ती होईल. जे लोक आज स्वतःला हिंदू मानत नाहीत ते देखील कधीकाळी हिंदू होते, तरीदेखील त्यांना आपल्याबरोबर घेऊन पुढे जाण्याची क्षमता व इच्छा केवळ हिंदूंमध्येच आहे, आणि हिंदू सुमदाय ती इच्छा दाखवत आला आहे.
Related
Articles
अमेरिका युद्धात उतरल्यास विध्वंस अटळ : खामेनी
20 Jun 2025
चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव
20 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
15 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
चाकण-तळेगाव महामार्गावरील महाळुंगेजवळील पूल धोकादायक
21 Jun 2025
अमेरिका युद्धात उतरल्यास विध्वंस अटळ : खामेनी
20 Jun 2025
चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव
20 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
15 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
चाकण-तळेगाव महामार्गावरील महाळुंगेजवळील पूल धोकादायक
21 Jun 2025
अमेरिका युद्धात उतरल्यास विध्वंस अटळ : खामेनी
20 Jun 2025
चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव
20 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
15 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
चाकण-तळेगाव महामार्गावरील महाळुंगेजवळील पूल धोकादायक
21 Jun 2025
अमेरिका युद्धात उतरल्यास विध्वंस अटळ : खामेनी
20 Jun 2025
चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव
20 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
15 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
चाकण-तळेगाव महामार्गावरील महाळुंगेजवळील पूल धोकादायक
21 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
ठेवींवरील व्याज घटणार
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला