E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
आदर्श माता रमाबाई साखरे यांना माई माऊली पुरस्कार प्रदान
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
आळंदी
, (वार्ताहर) : तीर्थक्षेत्र आळंदीतील आदर्श माता स्व. पार्वतीबाई उर्फ जीजी देवराम काळे यांच्या सहाव्या पुण्यतिथी निमित्त आदर्श माता रमाबाई किसन महाराज साखरे (आळंदी) यांना माई माऊली पुरस्कार हरिनाम गजरात प्रदान करीत विविध धार्मिक कार्यक्रमात पालखी सोहळयातील १५ दिंडीना शिधा वाटप, प्रवचन, हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद वाटप करण्यात आले.
स्व. जीजी पार्वतीबाई देवराम काळे यांची सहावी पुण्यतिथी सामाजिक बांधिलकीतून हरिनाम गजरात धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात झाली. या निमित्त आदर्श मातेची शिकवण डोळ्यासमोर ठेवत माई माऊली पुरस्कार रमाबाई महाराज साखरे यांना प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास आमदार बाबाजी काळे, बापूसाहेब पठारे, जगदीश मुळीक, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त पुरुषोत्तम पाटील, राजेंद्र उमाप, भाजपचे नेते राम गावडे, श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे मार्गदर्शक प्रकाश तात्या काळे, संयोजक अजय काळे, अश्विनी काळे, देवराज काळे, सुजल काळे ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, खजिनदार दीपक पाटील, सदस्य अशोक कुर्हाडे, इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम अण्णा गवारी, नाना लोंढे, भागवत महाराज साळुंखे, महेश काकडे,दीपक काळे, महेश काकडे, तानाजी चौधरी, विजय गुळवे, योगेश मुळीक, निवृत्ती महाराज गलांडे, विष्णू गलांडे, बाळासाहेब पाडळे, अशोक घुले, किसन गलांडे, चंद्रकांत चव्हाण, श्रीधर सरनाईक, वाबळे महाराज, किशोर भोगावडे, सोपान काळे, धनाजी काळे, भाऊसाहेब पाटील, विलास वाघमारे, विश्वम्भर पाटील, अर्जुन मेदनकर, शिवसेनेचे शाखा प्रमुख रोहिदास कदम आदी मान्यवर उपस्थित होते.आळंदी येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान चे विश्वस्त पदी अर्जुन मेदनकर यांची निवड झाल्या बद्दल श्रीमती रमाबाई साखरे महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या निमित्त हरिपाठ सेवेत लहू महाराज भारती, मुरली महाराज गावडे, महादेव महाराज बरसाले यांनी सेवा रुजू केली. पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रवचकार डॉ. सुभाष महाराज गेठे यांनी प्रवचन सेवा रुजू केली.जिजींनी सुचविलेल्या पालखी सोहळ्यातील १५ दिंडींना शिधावाटप करण्यात आले. यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान दिंडी, सद्गुरु प्रेमानंद बाबा दिंडी, ज्ञानोबा तुकाराम महाराज दिंडी आदी दिंडी यांचा समावेश होता. कार्यक्रमचे संयोजन ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे मार्गदर्शक प्रकाश तात्या काळे, अजय काळे, अश्विनी काळे, देवराज काळे, सुजल काळे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Related
Articles
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ
18 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन
19 Jun 2025
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ
18 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन
19 Jun 2025
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ
18 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन
19 Jun 2025
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ
18 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त