उज्ज्वला योजनेचे १०.३३ कोटी लाभार्थी   

नवी दिल्ली : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा आतापर्यंत १०.३३ कोटी कुटुबांंना  लाभ मिळाला आहे. त्यामधील नऊ कोटी लाभार्थी या योजनेचा नियमित वापर करत आहेत, असे योजनेचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहिन सिन्हा यांनी सांगितले. 
 
सिन्हा म्हणाले, उत्तर प्रदेशातील १.८५ कोटी, पश्चिम बंगालमधील १.२३ कोटी आणि बिहारमधील १.१६ कोटी कुटुंब या योजनेचा लाभ घेत आहेत.  यावरून या कल्याणकारी कार्यक्रमाची व्यापक लोकप्रियता दिसून येते.

Related Articles