E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
बलुचिस्तानात स्वातंत्र्याच्या घोषणा
Samruddhi Dhayagude
10 May 2025
क्वेटा : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलूच लेखक मीर यार बलोच यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. स्वातंत्र्याची घोषणा करतानाच संयुक्त राष्ट्रांना बलुचिस्तान गणराज्याला मान्यता देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी नवी दिल्लीत बलुचिस्तानचा दूतावास सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर बलुचिस्तानच्या काही नागरिकांनी स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या. मीर यार यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दहशतवादी पाकिस्तानचा शेवट जवळ आला आहे. लवकरच यासंदर्भात घोषणा केली पाहिजे. आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा दावा केला आहे. आम्ही भारताला विनंती करतो की, बलुचिस्तानमध्ये आपले कार्यालय सुरु करावे. तसेच भारतात आमचा दूतावास सुरु करण्यास परवानगी द्यावी. संयुक्त राष्ट्रसंघाने बलुचिस्तान गणराज्याला मान्यता द्यावी. त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्यांची बैठक बोलवण्यात यावी. तसेच बलुचिस्तानला नोटा छापण्यासाठी आणि पासपोर्ट छापण्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या बलुचिस्तानचा भूभाग सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने शांती सेना पाठवावी, अशी मागणीदेखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
Related
Articles
कामगारांना घेऊन जाणारी मालमोटार उलटली, १७ जण जखमी
07 May 2025
पाकिस्तानकडून भारतात १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न
08 May 2025
अक्कल असेल तर पाकिस्तानने बंदुका शांत ठेवाव्यात
10 May 2025
मेंदूला सक्षम करण्याचा पासवर्ड आपल्याकडेच...
08 May 2025
दहशतवादाचे उच्चाटन होणे गरजेचे : श्री श्री रविशंकर
08 May 2025
भारतीय लष्कराने पाकिस्तानला जागा दाखविली
08 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भक्कम बहुमताच्या सत्तेखालील फॉल्ट लाईन !
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
3
आज बारावीचा निकाल
4
पुण्यात ४२ प्रभागांमध्ये १६६ नगरसेवक
5
प्रत्युत्तराचे पर्याय (अग्रलेख)
6
जपानचीही मिळाली साथ