E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
राज्यात चार महिन्यांत २० वाघांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
28 Apr 2025
चंद्रपूर : मागील चार महिन्यांत देशात ६२ वाघांचा मृत्यू झाला असून, त्यामधील २० वाघ हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर असून, हे चित्र चिंताजनक आहे. १७ वाघांच्या मृत्यूने मध्य प्रदेश दुसर्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रात पट्टेदार वाघांची संख्या वाढत असताना दुसरीकडे वाघांच्या मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. देशात २०२२ या वर्षी झालेल्या व्याघ्र गणनेनुसार देशात ३ हजार १६७ वाघांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात २०१८ मध्ये ३१२ वाघांची नोंद झाली होती. तर २०२२ मध्ये त्यात मोठी वाढ होत ती संख्या ४४४ वर पोहचली होती; पण व्याघ्र संवर्धनात आघाडी घेतलेल्या महाराष्ट्रात मात्र वाघांच्या मृत्यूची संख्याही मोठी आहे. वाघांचे मृत्यू वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार तसेच नैसर्गिकरीत्या अशा विविध कारणांनी झाले आहेत.
मागील पाच वर्षांतील मृत्यूत २०२० मध्ये १०६ वाघांचा मृत्यू झाला आहे. २०२१ मध्ये १२७, २०२२ मध्ये १२१, २०२३ मध्ये १७८ आणि २०२४ या वर्षी १२४ वाघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बहेलिया आणि बावरिया यासह विविध टोळ्यांकडून मागील ५ वर्षात देशभरात तब्बल १०० हून जास्त वाघांच्या शिकारीच्या घटना घडल्याची माहिती देखील समोर आली होती. त्यात दरवर्षी मोठी वाढ दिसून आली आहे. एक संघटित गुन्हेगारी सिंडिकेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून वाघांचे अवयव भारतातील विविध भागातून पुरवले जात असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
Related
Articles
भारताने जिंकली एकदिवसाच्या सामन्यांची तिरंगी मालिका
12 May 2025
राज्याचा ९४. १० टक्के निकाल; निकालात घट
13 May 2025
कोविडमुळे पालक गमावलेल्यांसाठी आयोजित कार्यशाळेला प्रतिसाद
16 May 2025
मेट्रोच्या ढिसाळ कारभारामुळे पादचार्यांच्या जीवाला धोका
16 May 2025
केंद्र सरकारबरोबर चर्चा झाल्यानंतर आयपीएलला पुन्हा सुरुवात होणार
12 May 2025
युक्रेनशी शांतता चर्चेसाठी रशियाचे शिष्टमंडळ इस्तंबूलमध्ये
16 May 2025
भारताने जिंकली एकदिवसाच्या सामन्यांची तिरंगी मालिका
12 May 2025
राज्याचा ९४. १० टक्के निकाल; निकालात घट
13 May 2025
कोविडमुळे पालक गमावलेल्यांसाठी आयोजित कार्यशाळेला प्रतिसाद
16 May 2025
मेट्रोच्या ढिसाळ कारभारामुळे पादचार्यांच्या जीवाला धोका
16 May 2025
केंद्र सरकारबरोबर चर्चा झाल्यानंतर आयपीएलला पुन्हा सुरुवात होणार
12 May 2025
युक्रेनशी शांतता चर्चेसाठी रशियाचे शिष्टमंडळ इस्तंबूलमध्ये
16 May 2025
भारताने जिंकली एकदिवसाच्या सामन्यांची तिरंगी मालिका
12 May 2025
राज्याचा ९४. १० टक्के निकाल; निकालात घट
13 May 2025
कोविडमुळे पालक गमावलेल्यांसाठी आयोजित कार्यशाळेला प्रतिसाद
16 May 2025
मेट्रोच्या ढिसाळ कारभारामुळे पादचार्यांच्या जीवाला धोका
16 May 2025
केंद्र सरकारबरोबर चर्चा झाल्यानंतर आयपीएलला पुन्हा सुरुवात होणार
12 May 2025
युक्रेनशी शांतता चर्चेसाठी रशियाचे शिष्टमंडळ इस्तंबूलमध्ये
16 May 2025
भारताने जिंकली एकदिवसाच्या सामन्यांची तिरंगी मालिका
12 May 2025
राज्याचा ९४. १० टक्के निकाल; निकालात घट
13 May 2025
कोविडमुळे पालक गमावलेल्यांसाठी आयोजित कार्यशाळेला प्रतिसाद
16 May 2025
मेट्रोच्या ढिसाळ कारभारामुळे पादचार्यांच्या जीवाला धोका
16 May 2025
केंद्र सरकारबरोबर चर्चा झाल्यानंतर आयपीएलला पुन्हा सुरुवात होणार
12 May 2025
युक्रेनशी शांतता चर्चेसाठी रशियाचे शिष्टमंडळ इस्तंबूलमध्ये
16 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
व्यापार युद्धाचा चीनला फटका
6
विकास की विनाश?