E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
कपड्यांपेक्षा मद्य, शीतपेयांवर जास्त खर्च
Wrutuja pandharpure
02 Jul 2025
वृत्तवेध
‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने एक अहवाल तयार केला आहे. त्यात देशातील सामान्य माणूस दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टींवर जास्त खर्च करत आहे आणि कोणत्या गोष्टींवर तो कमी खरेदी करत आहे, हे उघड केले आहे. देशातील सामान्य उत्पन्न गटातील लोक कपड्यांपेक्षा अल्कोहोल आणि कोल्ड्रिंक्सवर जास्त खर्च करत आहेत. लोक कपड्यांपेक्षा अल्कोहोलवर जास्त खर्च करत आहेत.
अहवालात म्हटले आहे की २०२३-२४ मध्ये लोकांनी आपल्या उत्पन्नापैकी ७.२९ लाख कोटी रुपये कपड्यांवर खर्च केले. त्याच वेळी १.२० लाख कोटी रुपये मद्यावर खर्च केले. एक वर्षापूर्वी, म्हणजेच २०२२-२३ मध्ये लोकांनी कपड्यांवर ७.६० लाख कोटी रुपये खर्च केले. त्याच वेळी, अल्कोहोलवर ०.९५ लाख कोटी रुपये खर्च केले गेले. यावरून स्पष्ट होते, की या वर्षात कपड्यांवरील खर्च कमी झाला आहे, तर अल्कोहोलवरील खर्च २६ टक्क्यांनी वाढला आहे. २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये लोकांचा वाहन खरेदीवरील खर्चही वाढला आहे. एक वर्षापूर्वी हा खर्च २.६४ लाख कोटी रुपये होता. एका वर्षानंतर तो ३.२६ लाख कोटी रुपये झाला.
वाहतूक सेवेवरील खर्च २०२२-२३ मधील १४.३२ लाख कोटी रुपयांवरून २०२३-२४ मध्ये १५.५० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला. म्हणजेच स्वतःचे वाहन खरेदी करण्याचा खर्च सार्वजनिक वाहतुकीवरील खर्चाच्या तिप्पट वाढला आहे. एका वर्षात आरोग्यावरील खर्चात इतकी वाढ झाली आहे की लोक हळूहळू आपल्या आरोग्याबद्दल जागरूक होत आहेत. कारण या काळात आरोग्यावरील खर्चात १८.७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा खर्च २०२२-२३ मध्ये ८.४८ लाख रुपयांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये १०.०७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तथापि, विमा प्रीमियमवरील खर्च ३.३९ टक्क्यांनी कमी झाला आहे. २०२२-२३ मध्ये लोकांनी भरलेल्या प्रीमियमची रक्कम १.७७ लाख कोटी रुपये होती. २०२३-२४ मध्ये ती कमी होऊन १.७१ लाख कोटी रुपयांवर आली आहे. या काळात मनोरंजनावरील खर्चातही १.३८ टक्क्यांनी घट झाली. परंतु इंटरनेट आणि कॉलवरील खर्चात आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२३-२४ मध्ये अन्नपदार्थांवरील खर्चाचा वाटा २८ टक्के म्हणजेच ५,१५ लाख कोटी रुपये होता. तो गेल्या वर्षीपेक्षा ८.६ टक्के जास्त आहे. वाढती महागाई हे यामागील कारण असू शकते. भाज्यांपासून फळे, धान्य-डाळी, दूध, अंडी, साखर, जाम या वस्तूंवरील खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे.
Related
Articles
आता विजय भारताचाच
26 Jul 2025
पाकिस्तानने दहशतवाद पोसू नये : द्विवेदी
26 Jul 2025
बळींची संख्या ३१ वर
23 Jul 2025
पक्षाची भूमिका स्पष्ट करून ‘डीपी’बाबत नागरिकांचा संभ्रम दूर करा
25 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेसाठी विरोधक आक्रमक
22 Jul 2025
नागपूरची दिव्या देशमुख विश्वविजेती
28 Jul 2025
आता विजय भारताचाच
26 Jul 2025
पाकिस्तानने दहशतवाद पोसू नये : द्विवेदी
26 Jul 2025
बळींची संख्या ३१ वर
23 Jul 2025
पक्षाची भूमिका स्पष्ट करून ‘डीपी’बाबत नागरिकांचा संभ्रम दूर करा
25 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेसाठी विरोधक आक्रमक
22 Jul 2025
नागपूरची दिव्या देशमुख विश्वविजेती
28 Jul 2025
आता विजय भारताचाच
26 Jul 2025
पाकिस्तानने दहशतवाद पोसू नये : द्विवेदी
26 Jul 2025
बळींची संख्या ३१ वर
23 Jul 2025
पक्षाची भूमिका स्पष्ट करून ‘डीपी’बाबत नागरिकांचा संभ्रम दूर करा
25 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेसाठी विरोधक आक्रमक
22 Jul 2025
नागपूरची दिव्या देशमुख विश्वविजेती
28 Jul 2025
आता विजय भारताचाच
26 Jul 2025
पाकिस्तानने दहशतवाद पोसू नये : द्विवेदी
26 Jul 2025
बळींची संख्या ३१ वर
23 Jul 2025
पक्षाची भूमिका स्पष्ट करून ‘डीपी’बाबत नागरिकांचा संभ्रम दूर करा
25 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेसाठी विरोधक आक्रमक
22 Jul 2025
नागपूरची दिव्या देशमुख विश्वविजेती
28 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
2
ब्रिटनचे लढाऊ विमान दुरुस्तीनंतर झेपावले
3
जबाबदारी ओळखा (अग्रलेख)
4
मग गुन्हेगार कोण? (अग्रलेख)
5
विधानभवनात मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर!
6
केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांचे निधन