E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तीन राज्यांतील प्रचार संपला
Samruddhi Dhayagude
08 Apr 2026
उद्या मतदान
नवी दिल्ली : आसाम, केरळ आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार संपला. या तिन्ही राज्यांत उद्या (गुरूवारी) मतदान होणार आहे.आसाम विधानसभेच्या १२५, केरळच्या १४० आणि पुद्दुचेरीच्या ३० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.या तीन राज्यांखेरीज पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतही विधानसभा निवडणुका होत आहेत. तामिळनाडूत सर्व २३४ जागांसाठी एकाच टप्प्यात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पश्चिम बंगालच्या २९४ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील १५२ जागांसाठी २३ एप्रिल रोजी आणि दुसर्या टप्प्यातील १४२ जागांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
याखेरीज, सात राज्यांत आठ जागांसाठी पोटनिवणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि राहुली विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पोटनिवडणुकांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.या सर्व निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी मतमोजणीनंतर जाहीर होणार आहेत.
Related
Articles
नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवरच अधिक भर; स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ लवकरच!
11 Apr 2026
चेन्नईच्या विजयानंतर ऋतुराज गायकवाडला दंड
13 Apr 2026
सम्राट चौधरी यांनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
15 Apr 2026
जादूटोण्याला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
12 Apr 2026
पुद्दुचेरीत ८६.९२ टक्के मतदान
10 Apr 2026
प्राचार्यांना धमकावून सात लाखांची खंडणी उकळली
10 Apr 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात पावसाची विश्रांती
2
अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम
3
शेअर बाजाराची उसळी; निर्देशांक दोन हजारांनी वाढला
4
चाळीस दिवसांनंतर इराकचे आकाश पुन्हा खुले
5
सावध पवित्रा (अग्रलेख)
6
विकास दर घटण्याचा रिझर्व बँकेचा अंदाज