E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मणिपूरमध्ये सुरक्षा दलाच्या छावणीवर जमावाचा हल्ला
Samruddhi Dhayagude
08 Apr 2026
गोळीबारात २ ठार; पाच जखमी
मोइरांग : मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलाच्या छावणीवर जमावाने हल्ला केला. त्यावेळी गोळीबारात दोन जण ठार झाले तर पाच जण जखमी झाले, अशी माहिती मणिपूरचे गृहमंत्री गोविंदस कोंथौजम यांनी दिली.यावेळी गृहमंत्री कोंथौजम म्हणाले की, मोइरांग त्रोंगलाओबी परिसरात संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. त्याविरोधात तरुण आणि महिलांनी जोरदार निदर्शने केली. त्रोंगलाओबीपासून २०० मीटर अंतरावर असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या छावणीवर जमावाने अचानक हल्ला केला. तसेच, तोडफोड करत छावणीतील वाहने जाळली. त्यावेळी जवानांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला. दुर्दैवाने, या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले, असे सांगितले.
Related
Articles
महापालिकेचा महालक्ष्मी उद्यान परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा
10 Apr 2026
व्हाट्सऍप कट्टा
14 Apr 2026
भाजपचा राजकीय डाव विरोधकांनी हाणून पाडावा
15 Apr 2026
आशा भोसले यांच्या नावाने संगीत अकादमी स्थापन होणार
14 Apr 2026
व्हॉट्सऍप कट्टा
15 Apr 2026
संजू सॅमसनचे अर्धशतक हुकले
15 Apr 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात पावसाची विश्रांती
2
अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम
3
चाळीस दिवसांनंतर इराकचे आकाश पुन्हा खुले
4
सावध पवित्रा (अग्रलेख)
5
अवकाळीचा असह्य फटका
6
महागाई उंबरठ्यावर!