E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
महाराष्ट्रात उष्माघाताचे सर्वाधिक बळी
Samruddhi Dhayagude
05 Aug 2026
नवी दिल्ली : देशभरात १ मार्चपासून उष्माघाताचे २० बळी गेले आहेत. सर्वाधिक ११ बळी महाराष्ट्रात गेले आहेत. देशभरात ४,८५३ जणांना उष्माघाताचा त्रास झाला असून, यात सर्वाधिक रुग्ण तेलंगणातील आहेत. लोकसभेतील एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी याबाबतची माहिती दिली.
महाराष्ट्रात उष्माघाताची सर्वाधिक ११ मृत्यूंची नोंद झाली. आंध्र प्रदेशात ४, तेलंगणा आणि ओडिशात प्रत्येकी २ आणि तामिळनाडूत एका मृत्यूची नोंद झाली. तेलंगणामध्ये उष्माघाताच्या सर्वाधिक ९१५ रुग्णांची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये ७३३, छत्तीसगढमध्ये ६६०, आंध्र प्रदेशात ५४० आणि झारखंडमध्ये ४०९ रुग्णांची नोंद झाली. दिल्लीत उष्माघाताचा ३२ जणांना त्रास झाला.यंदा देशातील अनेक भागात उष्णतेचा भडका उडाला होता. अनेक महत्त्वाच्या शहरांत तपमानाचा पारा ४५ अंशांवर पोहोचला होता. त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा सामना करावा लागला.
Related
Articles
डीएसकेच्या गुंतवणूकदारांना दिलासा
14 Aug 2026
रायगडच्या पालकमंत्रिपदाची माळ अखेर गोगवले यांच्या गळ्यात
18 Aug 2026
ओल्या कचर्यापासून कॉम्प्रेसड् बायोगॅस निर्मितीसाठी प्रतिटन २ हजार ९० रुपये विक्रमी दर
13 Aug 2026
आठ लाख कोटीच्या ‘एफएमसीजी’ बाजाराचे लक्ष्य
15 Aug 2026
संत साहित्यातून प्रयत्नवादाचा उपदेश
12 Aug 2026
टेक्सासमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा