E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
नागरी उड्डाण क्षेत्रात भारताची अभूतपूर्व प्रगती : मोदी
Wrutuja pandharpure
02 Aug 2026
विमानतळांची संख्या 74 वरून 166 वर
अमरावती
: देशाच्या नागरी उड्डाण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली असून, देशातील विमानतळांची संख्या 74 वरून वाढून थेट 166 वर पोहोचली आहे, म्हणजेच ही संख्या दुपटीहून अधिक झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील भोगपुरम येथील नवनिर्मित ‘अल्लूरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे’ (भोगपुरम विमानतळ) उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. हा नवीन प्रकल्प आंध्र प्रदेशच्या, विशेषतः उत्तर आंध्रच्या विकासासाठी एक प्रभावी ‘रनवे’ म्हणून काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मोदी म्हणाले, 2014 पर्यंत देशात फक्त 74 चालू विमानतळ होते. एके काळी विमान प्रवास हा केवळ मोठ्या शहरांपुरता आणि श्रीमंत लोकांपुरताच मर्यादित मानला जात होता; परंतु, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज छोट्या-छोट्या शहरांमधील सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकही सहजपणे विमानाने प्रवास करत आहेत.
Related
Articles
पहिल्या कसोटीत तीन फिरकीपटू खेळवणार
14 Aug 2026
चमोलीतील बोगदा दुर्घटनेत ७ कामगारांचा मृत्यू
15 Aug 2026
जात आणि आधारचे तपशील जनगणनेत होणार समाविष्ट
15 Aug 2026
रशियाच्या आंतरराष्ट्रीय लवादात माजी सरन्यायाधीश चंद्रचूड मध्यस्थ
14 Aug 2026
30 टन मासळी, 700 टन चिकन, 2 हजार बोकडांची विक्री
13 Aug 2026
पीएमआरडीएची १३४ अनधिकृत फलकांवर कारवाई
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा