सत्य कसे बदलणार? (अग्रलेख)

हरिद्वार असो अथवा अन्य ठिकाणी झालेल्या कथित धर्म संसदांमध्ये मुस्लिम समाजाविषयी द्वेष पसरवणारी होणारी भाषणे, कथित गो रक्षकांच्या जमावांनी मुस्लिमांच्या केलेल्या हत्या...

भावनिक मुद्द्यांना पाठबळ (अग्रलेख)

देशवासीयांसमोर केवळ प्रतीके पुढे करून देश मोठा होत नसतो. त्यासाठी पायाभूत काम व्हावे लागते. विज्ञान तंत्रज्ञान संस्था, आयआयएमसारख्या शिक्षण संस्था यांच्या पायाभरणीची...

अजूनही तोडगा नाहीच (अग्रलेख)

मणिपूरमध्ये अशांतता निर्माण होत असताना मोदी सरकारचे व भाजपचे नेते कर्नाटकाच्या निवडणुकीत मश्गूल होते. त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री वांशिक विद्वेष पसरवणारी विधाने करूनही...