औरंगाबाद : शिवसेनेतील आमदार आणि खासदारांच्या बंडाळीनंतर आता पक्षांतर्गत वादही उफाळून येत आहेत. पक्षाच्या नियुक्त्यांवरून थेट उद्धव ठाकरेंसमोरच वाद होताना दिसत आहेत. औरंगाबादमधील शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात एका नियुक्तीवरून थेट उद्धव...
नागपूर : वंचित बहुजन विकास आघाडीसोबत युतीसंदर्भात बोलणी सुरू आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना देखील कोणताही आक्षेप नाही. सर्व मुद्द्यांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिली.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले, तरी सर्व गाडा हे देवेंद्र फडणवीस हाकत आहे. त्यांच्याकडे सहा जिल्ह्यांचा भार आहे, अशात कामाचा ताण त्यांच्यावरील वाढला असल्याने त्यांना गृहमंत्री पद झेपत नाहीत. त्यांच्या मंत्रिमंडळातील नेते बेताल वक्तव्य करत आहेत....
रत्नागिरी : येथे सोमवारी बंदोबस्तासाठी पोलिसांना घेऊन जाणारी मोटार उलटल्याने 17 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कशेळी गावाजवळ सकाळी 9.30 वाजता हा अपघात झाला. प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी अधिकारी...
जितेंद्र आव्हाडांची टीका पुणे : जातीवाद पसरविणारा राज ठाकरे हा महाराष्ट्रातील एकमेव माणूस आहे. त्यांनी भोंग्याचा वाद काढला. धु्रवीकरण केले. परिणाम काय झाला, तर काकडा आरती बंद झाली. मग तुम्हीच ठरवा जातीवादी कोण?...
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मुंबई संदर्भातील वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आहे. पक्षाने त्यांना मौन बाळगण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान कोश्यारी यांनी प्रसारमाध्यमांना पाहून पाठ फिरवली तेव्हा या अंदाजाला हवा मिळाली....
बीडच्या नागरिकाची पत्राद्वारे मागणी औरंगाबाद : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर बीड जिल्ह्यातील नागरिकाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून मला काळजीवाहू मुख्यमंत्री करा, अशी...
महाराष्ट्र -तेलंगणाचा संपर्क तुटला, बरीच गावेही संपर्कहीन मुंबई : राज्यातील बरेच जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. कोकण भाग, गडचिरोली, नाशिक, सोलापूर जिल्हा आणि मुंबईत जोरदार वृष्टी सुरू आहे. त्यामुळे बरीच शहरे आणि...
वर्धा नगरीतील उत्साह शिगेला राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी, (वर्धा) : महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रगल्भ झालेल्या वर्धा नगरीत शुक्रवारी 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास परंपरेनुसार दिंडीने...
आघाडीची वाट न बघता कामाला लागण्याचे अजित पवारांचे आदेशमुंबई, (प्रतिनिधी) ः राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट युतीच्या विरोधात शक्य तिथे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका, जिल्हा...