जितेंद्र आव्हाडांची टीका पुणे : जातीवाद पसरविणारा राज ठाकरे हा महाराष्ट्रातील एकमेव माणूस आहे. त्यांनी भोंग्याचा वाद काढला. धु्रवीकरण केले. परिणाम काय झाला, तर काकडा आरती बंद झाली. मग तुम्हीच ठरवा जातीवादी कोण?...
मुंबई : दैनंदिन काम सोडून देवदर्शन करणे आणि ज्योतिषाला हात दाखवणे, ही म्हणजे आत्मविश्वास डळमळीत झाल्याची लक्षणे आहेत. जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा लोक अशा गोष्टींकडे वळतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले, तरी सर्व गाडा हे देवेंद्र फडणवीस हाकत आहे. त्यांच्याकडे सहा जिल्ह्यांचा भार आहे, अशात कामाचा ताण त्यांच्यावरील वाढला असल्याने त्यांना गृहमंत्री पद झेपत नाहीत. त्यांच्या मंत्रिमंडळातील नेते बेताल वक्तव्य करत आहेत....
आघाडीची वाट न बघता कामाला लागण्याचे अजित पवारांचे आदेशमुंबई, (प्रतिनिधी) ः राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट युतीच्या विरोधात शक्य तिथे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका, जिल्हा...
मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत देण्याचे निर्देश...
मुंबई : संपूर्ण राज्यात बुधवारी गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले. मुंबईतही गणरायाच्या आगमनावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी लालबागच्या राजासमोर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रकार घडला. महिला भाविक आणि महिला सुरक्षारक्षक यांच्यात...
महाराष्ट्र -तेलंगणाचा संपर्क तुटला, बरीच गावेही संपर्कहीन मुंबई : राज्यातील बरेच जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. कोकण भाग, गडचिरोली, नाशिक, सोलापूर जिल्हा आणि मुंबईत जोरदार वृष्टी सुरू आहे. त्यामुळे बरीच शहरे आणि...
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मुंबई संदर्भातील वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आहे. पक्षाने त्यांना मौन बाळगण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान कोश्यारी यांनी प्रसारमाध्यमांना पाहून पाठ फिरवली तेव्हा या अंदाजाला हवा मिळाली....
औरंगाबाद : शिवसेनेतील आमदार आणि खासदारांच्या बंडाळीनंतर आता पक्षांतर्गत वादही उफाळून येत आहेत. पक्षाच्या नियुक्त्यांवरून थेट उद्धव ठाकरेंसमोरच वाद होताना दिसत आहेत. औरंगाबादमधील शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात एका नियुक्तीवरून थेट उद्धव...
राऊतांना अटक झाल्या नंतर जे पी नड्डा यांचे वक्तव्य मुंबई : देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपच राहणार असे विधान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केले. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो, तर...