नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कोणाची? धनुष्यबाण कोणाला मिळणार? याबाबतचा निर्णय शुक्रवारीदेखील होऊ शकला नाही. ठाकरे आणि शिंदे गटाकडून काल सुमारे चार तास जोरदार युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर, केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना सोमवारपर्यंत (23 जानेवारी) लेखी...
विनायक राऊत यांचा दावा
मुंबई, (प्रतिनिधी) : शिंदे गटात गेलेल्या बर्याच आमदार, खासदारांमध्ये प्रचंड असंतोष, अस्वस्थता आहे. गजानन कीर्तिकर यांनी या असंतोषाला वाचा फोडली आहे. शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार उद्धव...
पुणे : बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आता आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे. दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, हा निकाल उद्या जाहीर होणार आहे. निकाल लागल्यानंतर कुठे आणि कसा पाहायचा?...
अमरावती : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू बुधवारी अपघातात जखमी झाले. अमरावतीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, दुपारनंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना नागपुरात हलविण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
आघाडीची वाट न बघता कामाला लागण्याचे अजित पवारांचे आदेशमुंबई, (प्रतिनिधी) ः राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट युतीच्या विरोधात शक्य तिथे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका, जिल्हा...
बीडच्या नागरिकाची पत्राद्वारे मागणी
औरंगाबाद : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील नागरिकाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून मला काळजीवाहू मुख्यमंत्री करा, अशी...
औरंगाबाद : शिवसेनेतील आमदार आणि खासदारांच्या बंडाळीनंतर आता पक्षांतर्गत वादही उफाळून येत आहेत. पक्षाच्या नियुक्त्यांवरून थेट उद्धव ठाकरेंसमोरच वाद होताना दिसत आहेत. औरंगाबादमधील शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात एका नियुक्तीवरून थेट उद्धव...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले, तरी सर्व गाडा हे देवेंद्र फडणवीस हाकत आहे. त्यांच्याकडे सहा जिल्ह्यांचा भार आहे, अशात कामाचा ताण त्यांच्यावरील वाढला असल्याने त्यांना गृहमंत्री पद झेपत नाहीत. त्यांच्या मंत्रिमंडळातील नेते बेताल वक्तव्य करत आहेत....
मुंबई : दैनंदिन काम सोडून देवदर्शन करणे आणि ज्योतिषाला हात दाखवणे, ही म्हणजे आत्मविश्वास डळमळीत झाल्याची लक्षणे आहेत. जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा लोक अशा गोष्टींकडे वळतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ...
मुंबई, (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने सर्व 29 कामगार कायदे एकत्र करून चार कामगार संहिता तयार केल्या असून व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. या संहितेनुसार 100 पेक्षा जास्त...