पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात यलो अलर्ट; पिकांना फटका
पुणे : मागील आठवड्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरले नाहीत, तोपर्यंत आज (गुरुवार) पासून पुन्हा पावसाचे संकट उभे राहणार आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी...
नवी दिल्ली : श्रद्धा वाळक़र हत्याकांडप्रकरणातील आरोपी व प्रियकर आफताब पुनावाला याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. दिल्ली उच्च न्यायालयात आरोपपत्राबाबतची सुनावणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी पूर्ण केली आहे.
आफताब पुनावाला याने श्रद्धाची निर्घृण हत्या करुन...
मुंबई : दूध भेसळ रोखण्यासाठी एक हेल्पलाइन तयार करण्यात येईल. जेणेकरुन या हेल्पलाइनवर ग्राहकांना दूध भेसळीबाबत तक्रार करता येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे...
सत्तासंघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली असून, बुधवारी झालेल्या सुनावणीत घटनापीठाने राज्यपालांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तत्कालिन, राज्यपालांची भूमिका ही राज्यघटनेच्या चौकटीत होती,...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव यांना टोला
खेड (रत्नागिरी) : ज्या काँग्रेसने देशाला लुटले, ज्यांनी मुंबईत बाँबस्फोट घडवले त्यांच्यासोबत केवळ सत्तेसाठी मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी...
चंद्रपूर : जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे. तेलंगणा राज्यातही काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती. जमिनीच्या ५ किमी...
गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. येथील त्यांच्या कार्यालयात एकाने फोनद्वारे अशी धमकी तीन वेळा दिली...
विजय चव्हाण
मुंबई : राज्यात मागील दोन वर्षांत रस्ते अपघातात 28 हजार 411 जणांचा मृत्यू झाला. 2021 मध्ये 13 हजार 528 तर 2022 मध्ये 14 हजार 883 जणांचा बळी गेला. राज्यातील रस्ते अपघात...
नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोरील सुनावणी संपली असून शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी यांनी आपला युक्तिवाद...
आता प्रतीक्षा निकालाची
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. या संपूर्ण सुनावणीनंतर घटनापीठाने निकाल राखून ठेवला असून, 15 मेपूर्वी निकाल येण्याची शक्यता आहे.
सरन्यायाधीश धनंजय...