मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात आजही कोरोनाची स्थिती गंभीर असून कोरोना नियंत्रणाच्या कामातील प्रचंड भ्रष्टाचार व नियोजनशून्य कारभारामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. योग्य नियोजन केले असते तर राज्यामधील 30 हजार रुग्णांचे प्राण वाचू शकले असते, असा आरोप विरोधी...
पुणे : राज्य शासनाच्या इ-फेरफार या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरी सातबारा आठही कागदपत्रे संगणकीकृत करण्यात पुणे विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु, फेरफार अचूक नसल्याने पुणे चौथ्या क्रमांकावर गेले असून अचूक सातबार्यांमध्ये नाशिक विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे....
अमरावती :अमरावती जिल्ह्यात शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठापाठोपाठ अमरावती महापालिकेतील 80 कर्मचारी आणि अधिकार्यांना कोरोनाची लागण झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच शासकीय कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली...
मुंबई : जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अर्धा तास चर्चा आणि लक्षवेधीचे कामकाज अधिवेशनात घ्यावे, अशी आग्रही मागणी सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी सभागृहातच सभापतींना केली. 25 फेब्रुवारी, 2021 ला झालेल्या कामकाज...
जळगाव : जळगावमधील एका महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यात पोलिसांवरही आरोप केले जात आहेत. या घटनेचे पडसाद बुधवारी अधिवेशनातही उमटले. भाजप आमदार श्वेता महाले यांनी हा...
मुंबई : पेट्रोल डिझेलवर अवाजवी करवाढ करून दिवसाढवळ्या जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजपचे सरकार लुटारू आहे, अशी घणाघाती टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये दरवाढ...
एकीकडे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असताना दुसरीकडे विद्यार्थी आणि पालकांना परीक्षांची चिंता सतावत आहे.कारण नियमित कॉलेज आणि लेक्चर ऑनलाईन होऊ शकले, पण परीक्षा ऑनलाईन होतील का? झाल्या तर कशा होणार? आणि ऑनलाईन नाही तर...
आर्थिक पाहणी अहवाल सादर
मुंबई, (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संकटामुळे विस्कळीत झालेले अर्थचक्र संथपणे सावरत असले, तरी राज्याच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे. कृषिक्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात पिछेहाट झाली असून, उद्योग क्षेत्रात...
पुणे : नर्मदा परिक्रमा लोकप्रिय करणारे आणि ’नर्मदे हर हर’ या पुस्तकाचे लेखक जगन्नाथ कुंटे यांचे नुकतेच निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, डॉ. चैतन्य व कृष्णमेघ हे दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे...
विजय भोसले
मुंबई : धनगर समाजाच्या विकास निधीसाठी तत्कालीन सरकारने 1 हजार कोटींची तरतूद कमी करून 500 कोटींपर्यंत आणली. त्यातून एक दमडीही दिली नाही, असे स्पष्टीकरण सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत...