भाजपची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील अनेक भागांत सध्या अतिवृष्टी सुरू असल्याने नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी...
बीडच्या नागरिकाची पत्राद्वारे मागणी
औरंगाबाद : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील नागरिकाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून मला काळजीवाहू मुख्यमंत्री करा, अशी...
विद्यार्थिनींसाठी ’लेक लाडकी’ योजना
मुंबई, (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘पंचामृत’ अंदाजपत्रकात महिला वर्गासाठीही मोठ्या घोषणा करून त्यांना दिलासा दिला आहे. अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली...
मुंबई : संपूर्ण राज्यात बुधवारी गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले. मुंबईतही गणरायाच्या आगमनावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी लालबागच्या राजासमोर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रकार घडला. महिला भाविक आणि महिला सुरक्षारक्षक यांच्यात...
भाजप आणि महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे तक्रार; मतपत्रिका दाखवल्याचा आक्षेप
मुंबई : मतदानानंतर केवळ पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींना मतपत्रिका दाखवणे अपेक्षित असताना इतरांना मतपत्रिका दाखवल्याच्या भाजप व शिवसेनेने परस्परांविरोधात घेतलेल्या आक्षेपामुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी...
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरे सरकार करताना देखील अशी बंडाळी झाली होती. पण नंतर काय झाले, हे संपर्ण देशाने पाहिले. आताही चर्चेतून सगळं काही ठीक...
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मुंबई संदर्भातील वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आहे. पक्षाने त्यांना मौन बाळगण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान कोश्यारी यांनी प्रसारमाध्यमांना पाहून पाठ फिरवली तेव्हा या अंदाजाला हवा मिळाली....
औरंगाबाद : शिवसेनेतील आमदार आणि खासदारांच्या बंडाळीनंतर आता पक्षांतर्गत वादही उफाळून येत आहेत. पक्षाच्या नियुक्त्यांवरून थेट उद्धव ठाकरेंसमोरच वाद होताना दिसत आहेत. औरंगाबादमधील शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात एका नियुक्तीवरून थेट उद्धव...
आघाडीची वाट न बघता कामाला लागण्याचे अजित पवारांचे आदेशमुंबई, (प्रतिनिधी) ः राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट युतीच्या विरोधात शक्य तिथे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका, जिल्हा...
मुंबई : दैनंदिन काम सोडून देवदर्शन करणे आणि ज्योतिषाला हात दाखवणे, ही म्हणजे आत्मविश्वास डळमळीत झाल्याची लक्षणे आहेत. जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा लोक अशा गोष्टींकडे वळतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ...