मुंबई, (प्रतिनिधी) : वैधानिक विकास महामंडळे असलीच पाहिजेत हीच राज्य सरकारची भूमिका असून लवकरच याबाबतचा निर्णय घेऊ. या अंदाजपत्रकातही वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात असल्याचे गृहित धरुन निधीवाटपाच्या सूत्रानुसारच विदर्भ, मराठवाड्याला संपूर्ण निधी दिला जाईल. त्यांच्या हिश्शाचा एक...
हजारो वर्षे मातृभाषा जिवंत राहील
संजय ऐलवाड
पुणे : मराठी भाषेत इतर भाषेतील शब्द मोठ्या प्रमाणात येत आहेत. या शब्दांना संसर्ग न मानता संपर्क मानावा. कारण मराठी ही संबंध...
मुंबई : राज्यात शुक्रवारी 10 हजार 216 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 20 लाख 55 हजार 951 वर पोहोचली. गेल्या 24 तासांत 53 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींचा आकडा 52 हजार 393...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी
विजय भोसले
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात नागरिकांना सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या, कोविड सेंटरची निर्मिती केली. चांगले काम करूनही विरोधक...
पुणे : पुण्यामध्ये दिवसोंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अंगारकी चतुर्थीला म्हणजेच मंगळवारी २ मार्च रोजी शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील...
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर गुरुवारी स्फोटकांनी भरलेली बेवारस मोटार सापडल्याने मुंबईच्या सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे. मोटारीतील जिलेटिनच्या कांड्यांवर नागपूरच्या कंपनीचे नाव असल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ बेवारस मोटार आढळून आली. या मोटारीत जिलेटिन, तसेच इतर स्फोटके आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, अंबानींच्या निवासस्थान परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
नागपूर : समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. डॉ. प्रकाश आमटे हे महारोगी सेवा समितीच्या लोक बिरादरी प्रकल्पाचे काम पाहतात. मागच्या काही दिवसांपासून त्यांना ताप येत...
मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात आजही कोरोनाची स्थिती गंभीर असून कोरोना नियंत्रणाच्या कामातील प्रचंड भ्रष्टाचार व नियोजनशून्य कारभारामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. योग्य नियोजन केले असते तर राज्यामधील 30 हजार रुग्णांचे प्राण वाचू शकले असते, असा आरोप विरोधी...
पुणे : राज्य शासनाच्या इ-फेरफार या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरी सातबारा आठही कागदपत्रे संगणकीकृत करण्यात पुणे विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु, फेरफार अचूक नसल्याने पुणे चौथ्या क्रमांकावर गेले असून अचूक सातबार्यांमध्ये नाशिक विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे....