विधानसभेत प्रश्न उपस्थित
मुंबई : बालवर्गापासून बारावीपर्यंत चालणारे खासगी कोचिंग क्लास हे देशाला लागलेला एक शाप आहे. ही पर्यायी शिक्षणव्यवस्था होऊ पाहत आहे. त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे, अशी मागणी अॅड. मनीषा कायंदे,...
गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. येथील त्यांच्या कार्यालयात एकाने फोनद्वारे अशी धमकी तीन वेळा दिली...
चंद्रपूर : जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे. तेलंगणा राज्यातही काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती. जमिनीच्या ५ किमी...
शासकीय कार्यालये आजपासून गजबजणार
मुंबई, (प्रतिनिधी) : जुन्या सेवानिवृत्ती योजनेप्रमाणे कर्मचार्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेची हमी देण्याचे तत्त्व धोरण म्हणून मान्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेसाठी...
मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील शासकीय महाविद्यालये, अशासकीय अनुदानित महाविद्यालये, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये यामधील तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असल्याची घोेषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली....
नवी दिल्ली : श्रद्धा वाळक़र हत्याकांडप्रकरणातील आरोपी व प्रियकर आफताब पुनावाला याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. दिल्ली उच्च न्यायालयात आरोपपत्राबाबतची सुनावणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी पूर्ण केली आहे.
आफताब पुनावाला याने श्रद्धाची निर्घृण हत्या करुन...
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अनिष्का जयसिघानियाला नुकतीच पोलिसांनी अटक केली होती. तिचे वडील व संशयित बुकी अनिल जयसिंघानिया याला गुजरात येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव यांना टोला
खेड (रत्नागिरी) : ज्या काँग्रेसने देशाला लुटले, ज्यांनी मुंबईत बाँबस्फोट घडवले त्यांच्यासोबत केवळ सत्तेसाठी मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी...
अजित पवारांचा आरोप
मुंबई, (प्रतिनिधी) : निवडणुका लांबल्यामुळे राज्यातील महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांकडे असून, राज्य सरकारच्या दबावाखाली मंजुरी नसतानाही कोट्यवधीची कामे सुरु आहेत. भ्रष्टाचार बोकाळला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...
विजय चव्हाण
मुंबई : राज्यात मागील दोन वर्षांत रस्ते अपघातात 28 हजार 411 जणांचा मृत्यू झाला. 2021 मध्ये 13 हजार 528 तर 2022 मध्ये 14 हजार 883 जणांचा बळी गेला. राज्यातील रस्ते अपघात...