सातारा, (प्रतिनिधी) : वर्ये, (ता. सातारा) येथील प्लायवूडच्या दुकानाला अचानक भीषण आग लागून या आगीत व्यापारी शामूलचंद ओसवाल व रूपाशेठ या व्यावसायिकांच्या मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुकानातील प्लायवूड व केमिकलमुळे आगीने रौद्र रूप धारण...
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिलमध्ये पार पडली. त्यानंतर अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३-२०२८ ची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी...
सातारा : गेले तीन दिवस अधूनमधून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी सातारा शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम सोहळ्यातही पावसाने व्यत्यय आणला, तरीही...
मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा मुंबई, (प्रतिनिधी) : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकर्‍यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासनू ई-पंचनामे करण्यात येतील. पाहणीसाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेण्यात येईल, अशी...
जत तालुक्यातील घटना जत, (प्रतिनिधी) : जत तालुक्यातील कुणीकोनूर येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत माय-लेकीचा गळा आवळून खून केल्याची घटना नुकतीच घडली. प्रियांका बिराप्पा बेळुंखे (वय 32) व मोहिनी बिराप्पा बेळुंखे (वय 14)...
रत्नागिरी : येथे सोमवारी बंदोबस्तासाठी पोलिसांना घेऊन जाणारी मोटार उलटल्याने 17 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कशेळी गावाजवळ सकाळी 9.30 वाजता हा अपघात झाला. प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी अधिकारी...
आई-वडिलांचा मृत्यू, मुलाची मृत्यूशी झुंज.. बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका अजूनही सुरूच आहे. चालकांच्या अतिवेगाच्या मोहाने या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढत आहे. समृद्धी महामार्गावर अतिवेगाने मंगळवारी रात्री उशिरा दोन बळी घेतले. या...
सातारा, (प्रतिनिधी) : ‘काशिनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात बावधन (ता. वाई) येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी लाखो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद घेतला. राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी सातारा जिल्ह्यातील...
वर्धा नगरीतील उत्साह शिगेला राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी, (वर्धा) : महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रगल्भ झालेल्या वर्धा नगरीत शुक्रवारी 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास परंपरेनुसार दिंडीने...
नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कोणाची? धनुष्यबाण कोणाला मिळणार? याबाबतचा निर्णय शुक्रवारीदेखील होऊ शकला नाही. ठाकरे आणि शिंदे गटाकडून काल सुमारे चार तास जोरदार युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर, केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना सोमवारपर्यंत (23 जानेवारी) लेखी...